शाळा समित्या व विभाग

आश्रम शाळा समित्या व विभाग

    आश्रम शाळेचा प्रशासन व व्यावास्तापन व्यवस्तीत चालण्यासाठी आणि सर्वाना कामाचे नियोजन कार्यवाही व फलनिष्पत्ती यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाच्या आश्रम शाळा समित्या व विभाग महत्वाची भूमिका पार पडत असतात.
    आपल्या आश्रम शाळा व वसतिगृहाचा विचार केला तर एकच व्यक्ती सर्व कामे करू शकत नाही त्यासाठी कामाची विभागणी किवा वाटणी करून सर्वांना त्यांच्या अनुभवाने काम पार पडायला लावणे हे मुलांच्या व शाळेच्या विकासाला एक नवीन मार्ग मोकळा करण्यासाठी महत्वाचे होईल. आशार्म शाळेत खूप समित्या तयार करता येतात. तरी मला जिथे शक्य वाटले तिथे आवशाक्तेनुसार समित्या ओ विभाग तयार केले आहेत. सामित्यांची जबाबदारी व कार्यापाद्धती समजून  देताना  ते काम त्याने प्रामाणिक पणे पार पडले पाहिजे. नाहीतर त्या समित्यांचा काही उपयोग होणार नाही.
     कोणतीही शाळेची जबाबदारी  पार पडताना काही शिक्षक समोर येत नाही. त्यासाठी समित्याची जबाबदारी देताना ईशावर चिट्टी नुसार देण्यात यावी. म्हणजे सर्वाना त्यानुसार न्याय मिळेल. सर्वांसाठी समान काम होईल.

    चला तर मग काही समित्यांची नावे व कार्यापाढती समझुन घेऊ.


स्टेशनरी विभाग

      आश्रम शाळेतील मुलांना लागणारी शैक्षणिक साहित्याचा रेकार्ड ठेवणारा एक महत्वाचा विभाग आहे. यामध्ये आदिवासी विकास विभागाकडून आलेले सर्व स्टेशनरी साहित्य आवक व वितरण करायचा असतो. या मध्ये साधारणता पाठ्यपुस्तके व शाळेला आवश्यक शैक्षणिक  साहित्य यांचा समावेश होतो. स्टेशनरी विभाग हा शाळेतील ग्रंथपाल असेल तर त्याकडे असतो. ग्रंथपाल नसेल तर कोणत्याही  एका शिक्षकाकडे असतो. आवक रजिष्टर व वितरण रजिष्टर असे दोन रजिष्टर अद्यावत ठेवणे महत्वाचे असते. आलेले साहित्याची नोंद घेणे व वितरीत करते वेळी मुलांच्या नोंदी किवा स्वाक्षरी घेणे . अद्यावत रजिष्टर वर मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी घेणे आवशक असते.


ग्रंथालय विभाग

     आश्रम शाळेत 1 ली ते १२ वि पर्यंत शिक्षण घेणारी मुले असतात. त्या मुलांना वाचनाची सवय व अभ्यासाची सवय लावण्यासाठी एक शाळेच्या स्तरावर ग्रंथालय असतो. आणि त्याची जबाबदारी म्हणून एक ग्रंथपाल असतो. त्याच्याकडे सर्व उपलब्ध असलेल्या पुस्तकांच्या नोंदी असतात. अनेक गोष्टी, नाटक,गाण्याची पुस्तक ,डिक्शनरी, व अवांतर वाचन पुस्तक, संदर्भ ग्रंथ साहित्य व शालेय क्रमिक पुस्तके वाचण्यासाठी मुलांना नियोजनानुसार दिले जाते. वाचायला घेतलेले पुस्तक एका आठवड्यामध्ये परत देणे   व दुसर घेणे हि सर्वस्वी मुलांची जबाबदारी असते. त्यासाठी आठवड्याचा एखादा दिवस ठरून दिलेला असतो. 
पुस्तक जर हरवलं किवा परत केले नाही तर त्याची भरपाई घेण्याचा अधिकार शाळेला असतो.



परीक्षा विभाग

क्रीडा विभाग
गुणवत्ता विभाग
परीपाठ विभाग
तंत्रस्नेहि विभाग
पालक भेट विभाग
दस्ताऐवज विभाग
सांस्कृतिक विभाग
भरती लक्षांक विभाग
डीबीटी विभाग


No comments:

Post a Comment